धर्म संस्थापनेसाठी, दास तो उठिला बळे

रामदासांची हनुमानगाथा हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा. जय जय रघुवीर समर्थ! कोपला रुद्र जे काळी, ते काळी पाहवेचिना ।बोलणे चालणे … Continue reading धर्म संस्थापनेसाठी, दास तो उठिला बळे

रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

रामदासांची हनुमानगाथा हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा. जय जय रघुवीर समर्थ! अद्भुत पुच्छ ते कैसे । भोवंडी नभपोकळी । फाकले … Continue reading रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

“Hanuman is our only hope!”

0rientation Context The war in Lanka had entered its final phase. Ravan's sons - Trishira, Atikay and Devantak were slained in the battlefield. Upon hearing this news, he was devastated. Indrajeet consoled, reassured Ravan and headed to the battlefield. Situation Indrajeet wrought havoc on the army of Vanaras (Hindi: वानर). Using his archery skills and … Continue reading “Hanuman is our only hope!”